raj-rajeshwar-kawad-palkhi-akl: अकोल्यात शेवटच्या श्रावण सोमवारी कावड-पालखी उत्सवाचा भक्तिमय जल्लोष!
raj-rajeshwar-kawad-palkhi-akl: अकोल्यात शेवटच्या श्रावण सोमवारी कावड-पालखी उत्सवाचा भक्तिमय जल्लोष!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळाअकोला: जिल्ह्यात 21 ते 23 जुलै पर्यंत अतिवृष्टीत झालेल्या घरांच्या नुकसानी बाबत 426 बाधित गावापैकी 299 गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहे. त्यात नुकसान झालेल्या घरांची संख्या 10 हजार 236 आहे. त्यात अंशत: नुकसान 9965 तर पुर्णत: नुकसान झालेल्या घरांची संख्या 271 आहे.
दरम्यान झालेल्या पंचनाम्यांबद्दल कुणास आक्षेप असल्यास त्यांनी तो संबंधित तहसिलदार कार्यालयात गुरुवार 29 जुलै पर्यंत नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
पंचनाम्याची सविस्तर माहिती
अकोला तालुका बाधीत गावे 183, पंचनामा झालेली गावे 160, नुकसान झालेल्या घरांची संख्या 8620(अंशत: 8400,पुर्णत:220), क्षतिग्रस्त दुकाने 234,
बार्शीटाकळी तालुका बाधीत गावे 140, पंचनामा झालेली गावे 35, नुकसान झालेल्या घरांची संख्या 197(अंशत: 197,पुर्णत:शुन्य),
अकोट तालुका बाधीत गावे 31, पंचनामा झालेली गावे 31, नुकसान झालेल्या घरांची संख्या 196 (अंशत:196,पुर्णत: शुन्य),
तेल्हारा तालुका बाधीत गावे 12, पंचनामा झालेली गावे 12, नुकसान झालेल्या घरांची संख्या 19 (अंशत: 18,पुर्णत:एक),
बाळापूर तालुका बाधीत गावे 55, पंचनामा झालेली गावे 55, नुकसान झालेल्या घरांची संख्या 1188 (अंशत: 1138, पुर्णत:50)
पातूर तालुक्यात नुकसान नाही.
मुर्तिजापूर तालुका बाधीत गावे सहा, पंचनामा झालेली गावे सहा, नुकसान झालेल्या घरांची संख्या 16 (अंशत: 16,पुर्णत: शुन्य).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा